situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Industrial Highway : तळेगाव-चाकण-शिक्रापूर औद्योगिक महामार्गाचे होणार आधुनिकीकरण

Published On:
Industrial Highway

मावळ ऑनलाईन –  औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. 548डी) मार्ग( Industrial Highway) अखेर कोंडीमुक्त, सुरक्षित आणि वेगवान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या रस्त्याची दुरवस्था, वाढते अपघात आणि वेळ व इंधनाचा अपव्यय या पार्श्वभूमीवर शासनाने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी पुढाकार घेतल्याने नागरिक, उद्योजक, ट्रान्सपोर्टर, विद्यार्थी आणि शेतकरी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Rashi Bhavishya 31 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या प्र( Industrial Highway) कल्पावर सखोल चर्चा झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, एनएचएआय, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

Republican Sena : रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पानपाटील यांची नियुक्ती

या महामार्गाची एकूण लांबी ५३.२०० किमी असून त्यातील तळेगाव-चाकण विभाग २८.३०० किमी आणि मावळ तालुक्यातील १२.५८० किमी( Industrial Highway) आहे. हा मार्ग पुणे-मुंबई, पुणे-नाशिक आणि पुणे-संभाजीनगर या महत्त्वाच्या मार्गांशी थेट जोडलेला आहे. दररोज हजारो अवजड वाहने, शेतमाल वाहतूक करणारी वाहने, कामगार आणि विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र सध्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे, वाहतूक नियमांची पायमल्ली आणि अपघातांचे वाढते प्रमाण ही प्रमुख अडचण बनली आहे. नागरिकांनी वेळेचा आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय तसेच सुरक्षिततेच्या अभावाविषयी वारंवार तक्रारी केल्या आहेत.

या निर्णयामुळे केवळ रस्त्याची नवसज्जता होणार नसून, संपूर्ण औद्योगिक पट्ट्याचा( Industrial Highway) कायापालट होणार आहे. अपघातांचे प्रमाण घटणार असून प्रवासाचा वेळ आणि इंधनात मोठी बचत होणार आहे. विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि कामगार वर्गासाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे. शिवाय, उद्योगधंद्यांना वेग आणि स्थिरता मिळणार असून, पर्यावरणीय व आर्थिक नुकसान टळणार आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीला ( Industrial Highway) चालना मिळून या परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास अधिक वेगाने घडेल, असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Follow Us On